Skip to main content





७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.



   उस्मानाबाद - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. 


         

जिल्'ाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत़ यासाठी निधी कमी पडू देणार नाही़ कोणत्याही भागात
अन्न-धान्याची टंचाई भासल्यास
तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले़


कृष्णा-मराठवाडा योजनेसाठी
लवकरच २२०० कोटी
कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठी आखलेल्या योजनेला आमच्या सरकारने गती दिली आहे़ आतापर्यंत ८०० कोटी रुपये निधी या योजनेस दिला़ तो पूर्णत्वाकडे नेण्यासाठी २२०० कोटी रुपयांचे कर्ज नाबार्डकडून घेण्यात येत आहे़ ते मिळताच योजनेसाठी एकरकमी निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़

मुनगंटीवारांनी कुठे बंदूक चालविली?

अवनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखणच केली़ ते म्हणाले, परिस्थितीनुसार काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात़ मुनगंटीवार यांचा राजीनामा घ्यायला त्यांनी स्वत: तर बंदूक हातात घेऊन अवनीला ठार केले नाही ना? मात्र, ठार करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात काही चूक झाली असल्यास चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.




■■■■■■■◆◆◆◆◆■■■■■◆◆◆◆■■■■■◆◆◆■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆✍✍निलेश शहाजी दिवाणे  

Comments

Popular posts from this blog

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -    हेलो फ्रेंड, क्या आपको पैसे की तत्काल आवश्यकता है? ट्रू बैलेंस से मिनटों में आपके लिए त्वरित ऋण!  📌 आंतरराष्ट्रीय सदस्यता : ● EBRD सदस्यता ● International Energy Agency ● Australia Group ● SCO सदस्यता ● Wassenaar Arrangement ● MTCR सदस्यता ● CREN ● Asian Infrastructure Investment Bank (AIIB) ● International Solar Alliance 📌 सुरक्षा करार : ● अमेरिका सोबत Military Logistic Pact 'LEMOA' ● फ्रांस सोबत Military Logistic Pact 'MLSA' ● साउथ कोरिया सोबत Military Logistic Pact ● जापान सोबत Cross Servicing Agreement 'ACSA' ● ऑस्ट्रेलिया सोबत MLSA pact ● रशिया सोबत Military Logistic Pact ● 'सबांग पोर्ट' इंडोनेशिया पर्यंत ● 'एसोम्शन आइलैंड' वर नौसेना बेस ● 'अगालेगा द्वीप' मध्ये सैन्य बेस ● ओमान मध्ये 'दुक्म पोर्ट'  ● श्रीलंका मध्ये 'त्रिंकोमाली पोर्ट'  ● सिंगापुर सोबत समुद्री लॉजिस्टिक करार ● इज़राइल सोबत व्हाइट शिप...

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए 🔥भारत मे लोकतंत्र तभी तक जिंदा रहेगा जब तक हिन्दू बहुसंख्यक है। बर्ना किसी भी इस्लामिक देश मे लोकतंत्र का कोई महत्व नही🔥 चर्चा के अंतिम दौर में अमित शाह जी की कही गई बातों के मुख्य अंश-: - गृहमंत्री अमित शाह ने कहा- इस देश का विभाजन धर्म के आधार पर न होता तो मुझे बिल लाने की जरूरत ही नहीं होती. सदन को ये स्वीकार करना होगा कि धर्म के आधार पर विभाजन हुआ है. जिस हिस्से में ज्यादा मुस्लिम रहते थे वो पाकिस्तान बना और दूसरा हिस्सा भारत बना. - नेहरू-लियाकत समझौते में भारत और पाकिस्तान ने अपने अल्पसंख्यकों का ध्यान रखने का करार किया लेकिन, पाकिस्तान ने इस करार का पूरा पालन नहीं किया. - 3 देश पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश के संविधान में इस्लाम को राज्य धर्म बताया है. वहां अल्पसंख्यकों को न्याय मिलने की संभावना लगभग खत्म हो जाती है. 1947 में पाकिस्तान में अल्पसंख्यकों की आबादी 23% थी....

जम्मु-काश्मिर

  जम्मु-काश्मिर मागील 72 तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत 12 दहशतवादी ठार  JNU आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात 72 दिवसाच्या दुखवट्याची घोषणा.! Link :-  https://zeenews.india.com/india/jk-security-forces-kill-12-terrorists-in-72-hours-in-four-separate-encounters-2354162.html/amp?__twitter_impression=true